पायाभूत शिक्षण अपेक्षा आणि आव्हाने खरंतर प्राथमिक शिक्षणाचा आढावा घेतला तर भारतीय इतिहासाचा विचार करता प्राचिन युगापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत सर्वसामान्य समाजात शिक्षणाचे महत्त्व होते पण बहुजन समाजात शिक्षण प्रचार आणि प्रसार किंवा त्याचे महत्त्व पटवून त्यांना शिक्षण किती प्रमाणात मिळाले कसे मिळाले याचा विचार हा एक अभ्यासाचा विषय चिंतनाचा विषय नक्कीच होईल स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजात शिक्षण व्यवस्थेचे महत्त्व अत्यंत वेगाने वाढत आहे बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज या व अशा अन्य महान विभूतींनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य केले स्वतंत्र भारतीय स्वातंत्र्य पूर्वीही अनेक विचारवंतांनी इंग्रजांना भारतीय समाजाला शिक्षण मिळावे म्हणून त्यासाठी व्यवस्था करा असे अनेक वेळा निवेदन आवाहन केलेले आहे 15 ऑगस्ट 1947 आली भारत स्वतंत्र झाल्यानंतरही शिक्षण शिक्षण व्यवस्था किंवा एकंदर प्राथमिक शिक्षण हा विषय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट केला गेला शिक्षणाचा हक्क मिळण्यासाठी आणि त्याचा कायदा होण्यासाठी इस...
payabhut chchnichi tyari
ReplyDeleteholidays r over
ReplyDelete